राजकीय
गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला
मुंबई : तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि काँग्रेसचं काम संपलंय. आता काँग्रेसचं विसर्जन करायला...
बातम्या
कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याप्प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती...
पुणे
सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणार हेलिकॉप्टर बावधनमध्ये क्रॅश, तटकरे सुखरूप
पुणे : आज पहाटे एका धक्कादायक घटनेत, हेरिटेज एव्हिएशनद्वारे संचालित हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बावधनमध्ये क्रॅश (Helicopter Crash)...
संस्कृती
प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
कोल्हापूर : राज्य शासनाने गोरगरीब, महिला तसेच जेष्ठ नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे. अशा या योजना (Government...
शेती
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचे पॅकेज जाहीर; मोदी-शाह यांचे शिंदेंकडून आभार व्यक्त
मुंबई : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केले आहेत. जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये...
बातम्या
फडणवीसांचा व्होट जिहादचा आरोप !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील कणेरी मठातील कार्यक्रमातबोलताना गंभीर आरोप केला की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये 'व्होट जिहाद'घडला. त्यांनी...
बातम्या
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. काल (३० सप्टेंबर ) सह्याद्री...
राजकीय
भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही
भाजप महायुतीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही. उलट काँग्रेसच्यासत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजही लोक सोलापुरातयायला घाबरतात,...