निवडणुका
महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!
धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून...
राजकीय
गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!
जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश...
भाजपा
मुंबई महापालिका निवडणूक : भाजपने चेंबूरमध्ये कसली कंबर; अमित साटम यांच्याकडून ‘बूथ मजबुती’वर निर्णायक भर!
मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) दक्षिण मध्य मुंबईतील चेंबूर विधानसभा क्षेत्रात मोर्चेबांधणी सुरू केली आहे....
महामुंबई
मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश
मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, वॉर्ड...
राजकीय
राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय...
महामुंबई
“ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा
मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
महामुंबई
मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन
मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election) पूर्ण ताकदीने सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पार्टीने (BJP) 'मिशन बीएमसी' यशस्वी करण्यासाठी जोरदार...
राजकीय
सुशासनाचा महाविजय..
बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा...