वैचारिक
बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता
५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले....
वैचारिक
ईशान्य भारताचा सर्वंकष विकास
ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत...
सामाजिक
भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल
कोण होता तंट्या भिल्ल, त्याला तंट्या मामा का म्हणायचे आणि इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून त्याला का संबोधले.
सामाजिक
शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे
देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली...
सामाजिक
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग, शिक्षण, कृषी सहकार, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने पथदर्शी कार्य केले. २ एप्रिल हा त्यांचा राज्याभिषेक...
सामाजिक
भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय!
'स्वातंत्र्य' म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती असा खरा अर्थ, पण सरकार तो अर्थ विसरले. १९४७ नंतर बौद्धिक स्वातंत्र्य अपेक्षित होते पण ते झाले नाही. तत्कालीन शासनाच्या धोरणांमुळे भारताला स्व या भावनेचा विसर पडला.
योजना
सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी
सरकारतर्फे अनेक योजना वेळोवेळी जाहीर होत असतात. या शासकीय योजनांचा लाभ जनतेला थेट मिळावा तसेच सुलभरित्या मिळावा, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असते. तसेच त्याची...
सामाजिक
हुतात्मा वीर लक्ष्मण नायक
मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा...