Thursday, January 15, 2026

सामाजिक

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी

सरकारतर्फे अनेक योजना वेळोवेळी जाहीर होत असतात. या शासकीय योजनांचा लाभ जनतेला थेट मिळावा तसेच सुलभरित्या मिळावा, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असते. तसेच त्याची...

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक

मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा...

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन

छत्रपती शिवाजीमहाराजांचे प्रशासन लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याकाळात त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. समाजाच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, मालक नाहीत, ही भावना त्यांनी दृढ केली....

चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर

महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेत १५ हजार कामगारांना हक्काचे घर मिळाले. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

मुली, महिलांचे सक्षमीकरण

महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही...

जलयुक्त शिवार अभियान २.०

जलयुक्त शिवार अभियान २.०' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून...

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी

देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट...

हरित महाराष्ट्रासाठी…

हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे...