राजकीय
शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे....
पश्चिम महाराष्ट्र
स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी…पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वामी समर्थांचे उदात्त विचार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली...
विदर्भ
राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…
राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या...
Uncategorized
ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…
'दोस्ती भुलायची नाय'...धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि...
राजकीय
अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर : 'पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,' असं प्रतिपादन...
पश्चिम महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले
सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील (Pandharpur Assembly Constituency) 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी...
सामाजिक
संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे
कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10...
पश्चिम महाराष्ट्र
“अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”; शरद पवारांकडे मुस्लिम समाजाची मागणी
अहिल्यानगर : मागील कित्येक वर्षांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' (Ahilyanagar) करावे, अशी मागणी मोठ्या...