Thursday, January 15, 2026

सामाजिक

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या...

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या...

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले....

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास

ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत...

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल

कोण होता तंट्या भिल्ल, त्याला तंट्या मामा का म्हणायचे आणि इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून त्याला का संबोधले.

शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे

देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली...

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग, शिक्षण, कृषी सहकार, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने पथदर्शी कार्य केले. २ एप्रिल हा त्यांचा राज्याभिषेक...

भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय!

'स्वातंत्र्य' म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती असा खरा अर्थ, पण सरकार तो अर्थ विसरले. १९४७ नंतर बौद्धिक स्वातंत्र्य अपेक्षित होते पण ते झाले नाही. तत्कालीन शासनाच्या धोरणांमुळे भारताला स्व या भावनेचा विसर पडला.