Saturday, January 17, 2026

विशेष

भारताचे सुवर्ण युग सुरू 

असे म्हणतात की, कधीकाळी भारतात साेन्याचा धूर निघायचा! मात्र, येथील समाज एकसंध नसल्याने देश गुलामगिरीच्या जाेखडात अडकला आणि शेकडाे वर्षे परकीयांनी भारतीय संपत्तीची अमाप...

आदिवासींचा पिता असलेल्या महादेवाने रावणाची केलेली फजिती

या संपूर्ण विश्वाचे परमपिता आहेत भगवान शंकर म्हणजेच महादेव किंवा बडादेव, त्यांनीच संपूर्ण विश्व निर्माण केले. परंतु त्यांनीच निर्माण केलेल्या देव, दानव आणि मानवांपैकी कोणीतरी...

तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे सरकारचे आहे खास लक्ष

तीर्थक्षेत्रे म्हटले की तेथील देव - देवस्थानाबरोबरच तेथील अस्वच्छता, असुविधा यामुळेदेखील ती ओळखली जातात. परंतु सन२०१४ मध्ये केंद्रात आलेल्या भा.ज.पा.च्या सरकारने व महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या...

जाट विरुद्ध नॉन जाट वादात भाजप जिंकली हे पॉलीटीकल पंडीतांचे पळते मार्ग आहे यावर विश्वास नका ठेवू

भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे गड समजले जाणारे तीन जिल्हे आहेत जीथे जाट समूदायाची संख्या आहे, या तीन जिल्ह्यांमध्ये 12 विधानसभा आहेत आणि या बारा...

हिंदुत्व अविजित आहे

आदरणीय उपस्थित, आज आपण "हिंदुत्व अविजित आहे" या विषयावर बोलणार आहोत. हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नाही, तर एक जीवनशैली, संस्कृती आणि तत्त्वज्ञान आहे. याची मुळे...

निर्लज्ज पणाचा कळस !

आज काँग्रेस पक्षाचे राजपुत्र करवीर नगरी अवतरले होते. आले होते तेच एक अजेंडा घेवून. त्यांना त्यांच्या परकीय शक्तींनी शिकवलेल्या अजेंड्या नुसार ते बोलले. पण...

भाषा माझी साजिरी….मराठी असे

शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, चातुर्य अशा विविध गुणांनी संपन्न अशा या महान राज्याला ‘महाराष्ट्र’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीच्या शिखरांनी वेढलेला हा महाराष्ट्र...

धर्म आणि राजकारण 

देशाची लाेकसंख्या १४५ काेटींवर पाेहाेचली आहे. या लाेकसंख्यावाढीत मुस्लिमांचा टक्का प्रचंड असल्याने गठ्ठा मतदानाचा टक्काही आपाेआपच वाढला आहे. देशाचे तुकडे करण्याची मनीषा बाळगणारे देशद्राेही...