Wednesday, April 2, 2025

Uncategorized

प्रवाशांना दिलासा! अटल सेतूवरील सवलतीचा टोल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील (Atal Setu) सवलतीच्या दराने टोल आकारणी आणखी एक वर्षासाठी सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या...

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरू करणार

मुंबई : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष (Chief Minister Assistance Cell) सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री...

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!

दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली...

१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षांसाठी प्रवेशपत्रे उपलब्ध करून...

महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाची सुरुवात! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात आता "देवेंद्र पर्व" सुरू झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या...

अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड होणार, यावर गडबड सुरू होती. अखेर आज विधिमंडळात भाजपच्या (BJP) पक्ष...

त्यांच्या जिहाद विरुद्ध तुमचे मतभेद!

मत कोणाला द्यायचं याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम कधीही नसतो. ती केवळ हिंदू समाजातील सद्‌गुण विकृती आहे. ते सर्वप्रथम बघतात ते 'उमेदवार त्यांच्या समाजातील आहे...

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची...

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत,...

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत...

मनिका बत्राने रचला इतिहास

मनिका बत्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे, जिथे तिने टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत पहिल्यांदा क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक क्षणात, मनिका बत्रा यांनी...