Friday, August 14, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

राष्ट्रीय गीत: ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रनिर्माणात योगदान

‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असताना या राष्ट्रीय गीताच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून जन्मलेले हे गीत स्वदेशी आंदोलन, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रजागृतीचे प्रभावी प्रतीक बनले. २०२६ मधील त्याच्या १५० व्या वर्षानिमित्त घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’चा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय प्रवास समजून घेणे आवश्यक आहे.

अवयवदान – माणुसकीची सावली, जीवनदानाचे सर्वोच्च समाधान!

मानवी जीवन हे अनमोल आहे. आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी मिळवतो, निर्माण करतो आणि आपल्या कुटुंबीयांसाठी, समाजासाठी योगदान देतो. मात्र, मृत्यूनंतरही आपल्या अस्तित्वाचा उपयोग एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्यासाठी...

सावरकरांवर शाळेत प्रश्न विचारणे आता गुन्हा आहे का?

केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील शालेय ‘स्वातंत्र्य क्विझ २०२६’मध्ये विनायक दामोदर सावरकरांवरील प्रश्नावरून वाद निर्माण झाला. या प्रकरणात शिक्षक गुरु प्रसाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने इतिहास शिक्षण आणि राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

‘मेक इन इंडिया’द्वारे भारताची राफेल भरारी

प्रस्तावना काही वर्षांपूर्वी ज्या 'राफेल' लढाऊ विमानाच्या खरेदीवरून देशात राजकीय स्वार्थासाठी रान उठवले गेले, राष्ट्रीय सुरक्षेच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर फोल आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, त्याच राफेल...

NEET व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय कार्यदलाची स्थापना

पंतप्रधान मोदींकडून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची घोषणा. NTA मधील सुधारणा व पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार.

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

शिळफाटा ते मुंबई अंतर होणार अवघ्या १०-१२ मिनिटांत पार होणार

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग लवकरच सेवेत मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई...

राष्ट्रीय गीत: ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रनिर्माणात योगदान

‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असताना या राष्ट्रीय गीताच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून जन्मलेले हे गीत स्वदेशी आंदोलन, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रजागृतीचे प्रभावी प्रतीक बनले. २०२६ मधील त्याच्या १५० व्या वर्षानिमित्त घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’चा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय प्रवास समजून घेणे आवश्यक आहे.

पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांच्या काळ्या बाजारावर घाव; नांदेडमध्ये ५०-६० लाखांचा माल जप्त

आर्थिक नफ्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आयएएस...

चेहरा कायम सतेज हवा, घरीच करा हे सोपे उपाय

सौंदर्य खुलवायला कशाला हव्यात महागड्या ट्रीटमेंटस… आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण रोजच्या धावपळीत आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळतोच असे नाही. कधी आरोग्याच्या...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...