Friday, September 4, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

विश्व हिंदू परिषदेला ६२ वर्षपूर्ती

२९ ऑगस्ट १९६४ रोजी स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेने यंदा ६२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. चारही पीठांच्या जगद्गुरू शंकराचार्यांचे ऐतिहासिक ऐक्य, 'हिन्दवः सोदराः सर्वे'चा सामाजिक समरसता मंत्र, दुर्गा वाहिनी व बजरंग दलाची उभारणी आणि एकल विद्यालयांसारख्या देशव्यापी सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून विहिंपने सांस्कृतिक राष्ट्रवादाला दिलेली नवी दिशा उलगडणारा विशेष लेख.

ब्रिटीश लुटीचा सिद्धांत ते आर्थिक राष्ट्रवादाचे जनक: राष्ट्रपितामह दादाभाई नौरोजी 

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, जेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही मावळणार नाही असा दर्प जगभरात पसरला होता, तेव्हा एका पारशी शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि मुत्सद्याने ब्रिटिश वसाहतवादाच्या वैचारिक व नैतिक पायावरच...

सरला भट प्रकरणात मलिकचे आव्हान नाही! 

काश्मीरमधील दहशतवादाच्या इतिहासात यासीन मलिक हे नाव एकेकाळी फुटीरतावादी राजकारणाचे प्रतीक मानले जात होते. बंदुकीच्या राजकारणापासून फुटीरतावादापर्यंत आणि त्यानंतर न्यायालयीन कारवाईला सामोरे जाणाऱ्या कैद्यापर्यंतचा त्याचा प्रवास मोठा आहे. मात्र आता त्याच...

शहबाज शरिफ सूर्यावर थुंकू नका…..

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला संपन्न झालेल्या SCO शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेत चीन, रशियासह एकूण १० देशांचे राष्ट्रप्रमुख...

मनसेला कृष्णराज महाडिकांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला....

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर

भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न...

दिव्यांग शिक्षणाला ‘दिशा’!

महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘दिशा अभियान’च्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री...

ताट बदललं, तर वजनाचा काटाही बदलेल!

सरकारी मेन्यूतून ‘फॅट टू फिट’चा संदेश सरकारी बैठक म्हटली की फाइल्स, प्रदीर्घ चर्चा आणि त्यासोबत चहा-बिस्कीट, समोसा, बटाटेवडा, भजी… हे चित्र महाराष्ट्रात वर्षानुवर्षे परिचित आहे....

सर्दी-खोकल्याने हैराण? ४ पौष्टीक-पारंपरिक सूप रेसिपी

नुकताच श्रावण महिना सुरू झाला, त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अशा वातावरणात आजारपणं काही प्रमाणात वाढायला लागतात. लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरीक, प्रतिकारशक्ती कमी...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...