Saturday, September 12, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

जग बदलणाऱ्या हल्ल्याची पंचविशी

या पिढीचा तेव्हा एकतर जन्मही झाला नव्हता किंवा ही सगळी तेव्हा नकळती बाळे होती. पण ११ सप्टेंबर, २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे विमानतळावरील सुरक्षेच्या रांगांपासून ते स्मार्टफोनवरील...

सरसंघचालक यांच्या गुरुद्वारा भेटीपासून लंडनमधील विरोध प्रदर्शनापर्यंत; भरकटवली जाणारी तरुणाई

लंडन दौऱ्यावर असलेले सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ६ सप्टेंबर रोजी खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु ग्रंथ साहिबसमोर माथा टेकला. या भेटीला शीख फेडरेशन यूकेसह काही...

भय बिनु होइ न प्रीति… दळभद्री काँग्रेसचा हाच इलाज

७ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित श्रीनगरमधील 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'च्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्'ची सर्व ६ कडवी (छंद) गाण्यात आली आणि या "संपूर्ण वंदे मातरम्" साठी अब्दुल्ला पिता-पुत्र...

राहुल गांधींविरोधातील समन्स रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील टिप्पणीवरून २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यास मुंबई...

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई…

शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शिस्तभंग केल्यामुळे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाचा मार्ग मोकळा

मराठा समाजाला आरक्षणाला लाभ मिळावा यासाठी गेले अनेक दिवस  जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना रोखण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. https://twitter.com/LiveLawIndia/status/2098379574942077417 'लोकांना...

स्वच्छ मुंबईसाठी नागरिक शिस्तही गरजेची

मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरासाठी स्वच्छता ही केवळ शहराच्या सौंदर्याची बाब नसून सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित मूलभूत गरज आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई...

ताट बदललं, तर वजनाचा काटाही बदलेल!

सरकारी मेन्यूतून ‘फॅट टू फिट’चा संदेश सरकारी बैठक म्हटली की फाइल्स, प्रदीर्घ चर्चा आणि त्यासोबत चहा-बिस्कीट, समोसा, बटाटेवडा, भजी… हे चित्र महाराष्ट्रात वर्षानुवर्षे परिचित आहे....

सर्दी-खोकल्याने हैराण? ४ पौष्टीक-पारंपरिक सूप रेसिपी

नुकताच श्रावण महिना सुरू झाला, त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अशा वातावरणात आजारपणं काही प्रमाणात वाढायला लागतात. लहान मुलांसोबतच ज्येष्ठ नागरीक, प्रतिकारशक्ती कमी...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...