Thursday, September 17, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकारचे सॉफ्ट लोन धोरण

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी साखर उद्योगाचे महत्त्व मोठे आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार, तोडणी कामगार आणि ग्रामीण भागातील विविध व्यवसाय या संपूर्ण साखळीचा साखर कारखान्यांशी थेट संबंध असतो....

तीन महिन्यांत ६६ कोटींची वीजचोरी; एआयने तपासाला नवी धार

महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत महावितरणने ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २७,९६४ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली; त्यापैकी २४,५०८ प्रकरणांत ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी...

यूपीआय पेमेंट्स : नव्या शुल्काचा ग्राहकांसाठी अर्थ

दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युपीआय (UPI) प्रणालीच्या निधी उभारणीच्या रचनेत आता मोठा बदल होत आहे. मात्र, नव्याने लागू करण्यात आलेले शुल्क हे केवळ व्यावसायिक (merchants) आणि पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी आहे,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी – ‘सेवा संकल्प अभियान’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा...

भय बिनु होइ न प्रीति… दळभद्री काँग्रेसचा हाच इलाज

७ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित श्रीनगरमधील 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'च्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्'ची सर्व ६ कडवी (छंद) गाण्यात आली आणि...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

सहकारी साखर कारखान्यांसाठी सरकारचे सॉफ्ट लोन धोरण

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी साखर उद्योगाचे महत्त्व मोठे आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार, तोडणी कामगार आणि ग्रामीण भागातील विविध व्यवसाय या संपूर्ण साखळीचा...

मराठवाडा मुक्तिसंग्राम : संघर्षाच्या स्मृतीपासून विकसित मराठवाड्याच्या संकल्पनेपर्यंत

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी आणखी तेरा महिने आणि दोन दिवस संघर्ष करावा...

महाराष्ट्रीयन स्वादाची मेजवानी.. 

गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्राचाच नाहीतर संपूर्ण भारताचा एक समरस,सांस्कृतिक लोकोत्सव आहे. या मंगलमयी उत्सवाचे पडसाद आता केवळ घराघरांमध्ये किंवा गल्लीबोळांतील मंडपांपुरते मर्यादित राहिलेले नसून ...

‘प्रसाद टू पॉवर’ : प्रसादातून ऊर्जा निर्मिती

गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचा स्तुत्य निर्णय लालबागचा राजा गणेशमंडळाने घेतला आहे. या उर्जेचा पुरवठा रुग्णालयांना केला जाणार असून एका अर्थी श्री...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...