Tuesday, June 23, 2026

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी...

संपादकीय

मालवणी खवट्या

ताजे

योग: कर्मसु कौशलम्… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ६९ व्या सत्रात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता...  हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस...

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…!

सोलो ट्रॅव्हल; स्वत:ला वेळ देण्याचा एक उत्तम पर्याय फिरायला जायचं म्हटलं की भरगच्च प्लॅनिंग, सोबत येणाऱ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची सोय असे सगळे स्वाभाविकच आले. पण हे सगळे न करता आपण एकट्यानेच...

महाराष्ट्राचा विकास तीन कालखंड: मोदी, नेहरू, इंदिरा गांधी 

भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास हा केवळ राजकीय स्थित्यंतरांचा प्रवास नाही, तर तो दोन टोकांच्या वैचारिक आणि आर्थिक दर्शनांमधील संघर्ष आहे. १९४७ नंतर प्रदीर्घ काळ देशावर नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या 'समाजवादी' (Socialist)...

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९...

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा

वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक...

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला

महाराष्ट्राची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना खासगी सावकारांच्या पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था,...

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर…

संपूर्ण आहारासाठी काही सोप्या आणि खास टिप्स... पोळी भाजी हा भारतीय किंवा विशेषत: महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य आहार मानला जातो. शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा कुठेही घराबाहेर...

असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ

आपलंही छोटं शेत असावं, घराच्या बाजुने फळांची, फुलांची आणि भाज्यांची रोपं असावीत असं अनेकांना वाटतं. आपल्या झाडांची फुलं तोडून देवाला वाहणे किंवा केसात माळणे,...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...