Saturday, July 4, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

हिंदू योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांना शतश: प्रणाम !

स्वामी विवेकानंद यांनी ४ जुलै १९०२ रोजी महासमाधी घेतली. त्यांचे वय त्यावेळी 39 वर्ष होत. एवढ्या कमी वयात विवेकानंदानी ही समाधी घेतली ,  याचं कारण त्यांनीच स्वतः आपल्या शिष्यांना ...

कौटुंबिक मूल्यांचा खेळ: पोटगी की खंडणी?

भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील कायदेशीर करार नसून, तो एक पवित्र संस्कार मानला गेला आहे. हा दोन कुटुंबांना, मूल्यांना आणि संस्कृतीला जोडणारा एक आत्मिक बंध आहे. परंतु,...

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

"तोंडातून ब्र ही काढू नकोस..." ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी 'टॉक्सिक' आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी...

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

कोकणातील शेतकरी आश्वस्त सरकारी निर्णय  जारी !

नैसर्गिक संकट आल्यामुळे  कोकणामधल्या  आंबा आणि काजू बागायतदारांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. याच पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढेकरून  राज्य सरकारने तातडीने पावल उचलली...

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का?

वर्धा जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे शासनाच्या पशुपालन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान झाले, ही बाब निश्चितच गंभीर आहे....

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर…

संपूर्ण आहारासाठी काही सोप्या आणि खास टिप्स... पोळी भाजी हा भारतीय किंवा विशेषत: महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य आहार मानला जातो. शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा कुठेही घराबाहेर...

असं फुलवा होम गार्डन – शहरात राहूनही अनुभवा हिरवळ

आपलंही छोटं शेत असावं, घराच्या बाजुने फळांची, फुलांची आणि भाज्यांची रोपं असावीत असं अनेकांना वाटतं. आपल्या झाडांची फुलं तोडून देवाला वाहणे किंवा केसात माळणे,...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...