Wednesday, July 8, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

मार्सेलिसची ती ‘ऐतिहासिक उडी’

८ जुलै १९१०... जगाच्या इतिहासातील एक असा दिवस, ज्या दिवशी एका भारतीय क्रांतिकारकाच्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याचा अहंकार तर चक्काचूर केलाच, शिवाय दोन बलाढ्य युरोपीय देशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात समोरासमोर...

दहशतवाद्यांना महानायक बनविण्याचे कारस्थान

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० हे कलम गेले असले तरी अनेक मार्गांनी तिथल्या फुटीर चळवळीचे, दहशतवादाचे गुणगान करण्याची प्रवृत्ती अजून कायम आहे. तिचे एक उदाहरण नुकतेच समोर आले...

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

"तोंडातून ब्र ही काढू नकोस..." ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी 'टॉक्सिक' आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी...

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

निदा खानचे हे सहानुभूती कार्ड किती दिवस चालणार?

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) शी संबंधित बीपीओ युनिटमधील कथित छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच नाशिक...

दहशतवाद्यांना महानायक बनविण्याचे कारस्थान

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० हे कलम गेले असले तरी अनेक मार्गांनी तिथल्या फुटीर चळवळीचे, दहशतवादाचे गुणगान करण्याची प्रवृत्ती अजून कायम आहे. तिचे...

भारतीय पर्यटकांना आशियाई देशांच आकर्षण !

"भारतीय पयर्टकांची आशियाई देशांना पसंती हा ट्रेंड भारतीय कुटुंबे परदेशातील सुट्ट्यांचे नियोजन कसे करतात ? यातील व्यापक विचारांचे  प्रतिबिंब आहे. भारतीय पर्यटक अजूनही उत्कृष्ट,...

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर…

संपूर्ण आहारासाठी काही सोप्या आणि खास टिप्स... पोळी भाजी हा भारतीय किंवा विशेषत: महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य आहार मानला जातो. शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा कुठेही घराबाहेर...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...