Friday, July 10, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

ख्रिस्तीय अंत्यसंस्कारांचे बदलते वास्तव

मुंबईतील कॅथलिक ख्रिश्चन समाजात अंत्यसंस्कारांच्या पारंपरिक आणि खर्चिक पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्याविषयी अलीकडच्या काळात व्यापक मंथन सुरू झाले आहे. या सामाजिक चर्चेची सुरुवात मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'द एक्झामिनर' या...

थायलंडमध्ये सापडलेल्या सोन्याच्या अंगठीने उलगडले भारताशी दोन हजार वर्षांपूर्वीचे नाते

थायलंडमध्ये सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सुमारे दोन हजार वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावरील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेखामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बँकॉकजवळील फेचाबुरी प्रांतातील...

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

"तोंडातून ब्र ही काढू नकोस..." ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी 'टॉक्सिक' आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी...

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

बेकायदेशीर धर्मांतराची पाळेमुळे उखडणार…

भारत हा विविधतेने नटलेला, संविधानाचा आदर करणारा देश आहे. परंतु या सर्वसामावेशकतेला, सामाजिक रचनेला सुरुंग लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न मिशनरी शक्तींकडून सुरू असल्याचे उघड झाले...

बालमनांवर ताबूतांचा संस्कार?

प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही देशाच्या भावी पिढीचा आणि संस्कृतीचा पाया असतो. या वयात मुलांच्या कोऱ्या मनावर जे संस्कार केले जातात, तेच त्यांची जीवनदृष्टी आणि...

पावसाळ्यात फिरायला जाताय? ४ गोष्टी, वर्षा सहल होईल झक्कास..

उन्हाने लाही-लाही झाल्यानंतर कधी एकदा पाऊस पडतो असे सगळ्यांनाच झालेले असते. पाऊस पडला की हवेत थोडा गारवा येतो आणि हुश्श वाटते. पावसामुळे निसर्गाचे पालटलेले...

भारतीय पर्यटकांना आशियाई देशांच आकर्षण !

"भारतीय पयर्टकांची आशियाई देशांना पसंती हा ट्रेंड भारतीय कुटुंबे परदेशातील सुट्ट्यांचे नियोजन कसे करतात ? यातील व्यापक विचारांचे  प्रतिबिंब आहे. भारतीय पर्यटक अजूनही उत्कृष्ट,...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...