Thursday, May 7, 2026

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या...
ताजे

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या...

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी...

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी "उधळपट्टीचा छंद" या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः...

“हमें तुमसे प्यार कितना”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे...

“माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ

सोलापूर : "संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव...

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली.महाराष्ट्र...

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर...

दैनंदिन जीवनावर ChatGPT आणि LLM चा प्रभाव

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, ChatGPT आणि Large Language Models (LLM) दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव टाकत आहेत. हे मॉडेल्स मानवी संवादासारखा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...