Friday, June 5, 2026

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या "शिवाजी कोण होता?"  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य...
ताजे

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या "शिवाजी कोण होता?"  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे...

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला...

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, याअंतर्गत...

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा

वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन...

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात...

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो...

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर 

भारतात अन्नाची भेसळी  पासून सुरक्षा करण्यासाठी पूर्वी प्रिव्हेंशन ऑफ फूड अडलट्रेशन अ‍ॅक्ट (PFA), १९५४ अस्तित्वात होता. परंतु, कालांतराने  संसदेने सर्व जुने कायदे एकत्रित करून...

बहिणाबाई अशी आली सामोरी

प्रवास कधी कधी कामासाठी होतो, तेव्हा प्रेक्षणीय स्थळे लक्ष नसतातच. मात्र कामानिमित्त अनेक माणसं भेटतात, आणि त्यांचे निरीक्षण करता करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...