Thursday, July 16, 2026

ताजे

संपादकीय

मालवणी खवट्या

ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार

ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार दिला असून, त्याऐवजी हे प्रलंबित...

राजकारणी असूनही एक सामाजिक आदर्श: हरिष भांदिर्गे यांचा संकल्प

सामान्यतः 'राजकारणी' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते राजकीय दौरे, सभा, हार-तुरे, घोषणा आणि वाढदिवसाच्या दिवशी लागणारे मोठमोठे होर्डिंग्ज. वाढदिवस म्हटला की केक कापून, पार्ट्या करून आनंदाचा उत्सव साजरा...

मुंह में रामरक्षा बगल में अघोरी विद्या… उबाठा

खरं म्हणजे शिवसेना (उबाठा) या शिल्लक बचत गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक कलहाची सोशल मीडियावर सार्वजनिक चर्चा होऊ नये… कारण पतीपत्नीमधील संबंध हे पूर्णपणे खाजगी व गोपनीय स्वरूपाचे असतात...

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

"तोंडातून ब्र ही काढू नकोस..." ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी 'टॉक्सिक' आणि डेंजर सिच्युएशन आपल्या...

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी...

आमच्या सदस्यांच्या समुदायात सामील व्हा आणि ताज्या घडामोडी ईमेलवर मिळवा

सदस्यता घेण्यासाठी, आमच्या वेबसाइटवर फक्त तुमचा ईमेल पत्ता प्रविष्ट करा किंवा खालील सदस्यत्व बटणावर क्लिक करा. काळजी करू नका, आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमचा इनबॉक्स स्पॅम करणार नाही. तुमची माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.

मुंबईच्या नालेसफाईसाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा हवीच!

भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही सध्या प्लास्टिक आणि मानवनिर्मित कचऱ्याच्या समस्येने आक्रंदत आहे. अशा परिस्थितीत, मुंबईतील नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी...

सिंधुदुर्ग : इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प; २२ एकरांवर होणार उभारणी

महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणपूरक घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा एक भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे....

पावसाळ्यात फिरायला जाताय? ४ गोष्टी, वर्षा सहल होईल झक्कास..

उन्हाने लाही-लाही झाल्यानंतर कधी एकदा पाऊस पडतो असे सगळ्यांनाच झालेले असते. पाऊस पडला की हवेत थोडा गारवा येतो आणि हुश्श वाटते. पावसामुळे निसर्गाचे पालटलेले...

भारतीय पर्यटकांना आशियाई देशांच आकर्षण !

"भारतीय पयर्टकांची आशियाई देशांना पसंती हा ट्रेंड भारतीय कुटुंबे परदेशातील सुट्ट्यांचे नियोजन कसे करतात ? यातील व्यापक विचारांचे  प्रतिबिंब आहे. भारतीय पर्यटक अजूनही उत्कृष्ट,...

लवकरच घेऊन येत आहोत

विशेष वाचनीय मजकूर

आमच्या विशेष सामग्री समुदायामध्ये सामील होऊन तुम्हाला नामवंत लेखकांचे व विषय तज्ञांचे लेख वाचायला मिळतील. अधिक माहिती लवकरच...