Tuesday, August 26, 2025

विशेष

जल जीवन मिशन : भाजपा शासनाची ग्रामीण महिला व मुलांसाठी अपनत्वाची योजना

नोबेल पारितोषिक विजेते प्रा. मायकेल क्रेमर यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वच्छ पाणी संरक्षणामुळे पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण जवळपास ३०% कमी...

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य

वर्णाताई, भरला का हो तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म?” बचत गटाच्या एका बैठकीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. “हो ताई, आमच्या खात्यात आले पैसे. आमच्या...

शेतकऱ्यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास

पंतप्रधान मोदींना पदच्युत करण्याच्या उन्मादात काही हताश विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. भारतासाठी व भारतीय समाजासाठी फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टींचा विरोध...

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय...

भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD)

2014 पूर्वीचे परराष्ट्र धोरणभारताचे परराष्ट्र धोरण अनेक दशके अस्थिर राहिले. त्यावर महासत्ता, पाश्चिमात्य देश आणि इस्लामिक जगताचा अधिक प्रभाव होता. दुबळ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचा...

क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट…

नाशिक जिल्ह्यातील भगुर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचें जन्मस्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भगुर मध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक व्हावे यासाठी भगुरमधील राष्ट्रभक्त स्व. मधुकर...

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे

 आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा.  पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.  राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा भारतरत्न डॉ. बाबासाहेब...