Friday, August 28, 2026

सामाजिक

SIR ला  १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ,  मतदार नोंदणीची सोपी पद्धत 

महाराष्ट्रात व मुंबईत मतदार याद्या मधील दुबार नावे काढण्यासाठी व मतदारांच्या नोंदणी संदर्भामधले  विविध प्रश्न सोडवून मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी, निवडणूक आयोगातर्फे राबविल्या जाणाऱ्या...

एक पदक, दोन संदेश: करुणा आणि देशभक्ती

ग्लासगोमध्ये भारताच्या चुकीच्या नकाशावर बोट ठेवत, लव्हलिन बोरगोहेनने भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या अनुपस्थितीकडे वेधले लक्ष बहुतेक खेळाडूंसाठी बक्षिस समारंभासोबतच त्यांचा प्रवास संपतो. परंतु लव्हलिन बोरगोहेन हिच्यासाठी...

भारताचा हरित इंधनाचा प्रवास

इथेनॉल मिश्रण ही कोणतीही जादूची छडी नाही किंवा कुठलीही मोठी पर्यावरणीय समस्याही नाही. मायलेजबाबतचे अतिरंजित गैरसमज बाजूला सारून पाण्याच्या वापराचा प्रश्न, जुन्या वाहनांची निगा...

जागतिक जनजातीय दिन: भारतीय हिंदू संस्कृतीचे अभिन्न अंग

९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनजातीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारा हा लेख आहे. जनजातींच्या देव-देवता, सण-उत्सव, विवाहसंस्कार, रामायण-महाभारताशी असलेले नाते तसेच भारतीय संविधानातील घटनात्मक वास्तवाच्या आधारे जनजातीय समाज आणि हिंदू संस्कृती यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उहापोह करण्यात आला आहे. विविध अपप्रचारांपलीकडे जाऊन भारतीय सांस्कृतिक परंपरेतील जनजातीय समाजाचे स्थान समजून घेण्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.

बळ बुद्धी वेचुनिया शक्ति| उदक चालवावे युक्ति||

‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ति’ या अंतिम लेखात जलसंवर्धन, जलसाक्षरता, वॉटर बजेटिंग, लोकसहभाग, ‘Catch the Rain’ अभियान आणि २०५० मधील महाराष्ट्रासमोरील जलआव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. शाश्वत जलसुरक्षेसाठी व्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासनाने स्वीकारावयाच्या उपायांची मांडणी या लेखात करण्यात आली आहे.

आमची माती आमची माणसं – वारली समाज

सांस्कृतिक मान्यतेचा राष्ट्रीय संदर्भ २६ जानेवारी २०२६ रोजी, भारत सरकारने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वलवंडा गावचे ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील...

थेंबे थेंबे तळे साचे

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या लेखात वाढत्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गुणवत्ता, BIS (IS 10500) आणि WHO मानके, फ्लोराईड, नायट्रेट, आर्सेनिक यांसारख्या प्रदूषकांचे आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच RO, UV आणि Ozonation या आधुनिक पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यासोबतच AI, GIS आणि IoT आधारित स्मार्ट जल व्यवस्थापन, जलगुणवत्तेचे सतत निरीक्षण आणि भविष्यातील सुरक्षित व शाश्वत जलपुरवठ्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

रे रे मित्र चातक!

‘रे रे मित्र चातक!’ या लेखात भारतातील वाढते भूजल संकट, ‘Catch the Rain’ अभियान, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जलसंधारणाची यशस्वी मॉडेल्स आणि शाश्वत जलसुरक्षेसाठी आवश्यक उपायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.