Tag:
Maharashtra
शेती
शेतकरी सुखावला : कर्जमाफी, विमा आणि तंत्रज्ञानावर भर; पहा अर्थसंकल्पातील मोठे निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने' अंतर्गत...
विदर्भ
नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस
मुंबई : अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हनुमान गढी परिसराचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या परिसराच्या...
शिवसेना
डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या...
बातम्या
सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा
मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. "जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व...
बातम्या
जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे....
बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती...
संस्कृती
महाराष्ट्र आणि शीख धर्म : संत नामदेव ते गुरु गोविंद सिंग; सात शतकांचा आध्यात्मिक ऋणानुबंध!
महाराष्ट्र आणि शीख धर्म यांचा अनुबंध हा दोन महान संस्कृतींच्या आत्मिक एकात्मतेचा प्रवास आहे. दक्षिणेतील नांदेड हे शांत शहर गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावन...
विशेष
बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….
बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर,...