Thursday, July 16, 2026

इतिहास

ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार

ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार दिला असून, त्याऐवजी हे प्रलंबित...

आषाढस्य प्रथमे दिवसे…..

महाकवि कालिदासाच्या विहंगम प्रतिभेचा आधुनिक वेध संस्कृत साहित्याचे महामेरू कविकुलगुरू कालिदास यांच्या स्मृती जागवणारा 'महाकवि कालिदास दिन' प्रतिवर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण देशात साजरा...

थायलंडमध्ये सापडलेल्या सोन्याच्या अंगठीने उलगडले भारताशी दोन हजार वर्षांपूर्वीचे नाते

थायलंडमध्ये सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सुमारे दोन हजार वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावरील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेखामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण...

घारापुरी उत्खनन: ऐतिहासिक कालगणना थेट तिसऱ्या शतकापर्यंत मागे!

जागतिक कीर्तीची घारापुरी (एलिफंटा) लेणी ही केवळ अद्वितीय शिल्पशास्त्राचा नमुना नसून प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक अवाढव्य महाकेंद्र होती, यावर आता पुरातत्त्वीय पुराव्यांनी शिक्कामोर्तब...

शिवगर्जना झाली नसती तर…?

देवगिरीचा अस्त ते शिवसूर्याचा उदय महाराष्ट्राचा इतिहास हा निव्वळ कोरड्या सनावळ्यांचा लेखाजोख नाही; तो तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गडकोटांच्या पाषाणांवर आणि मायभूमीच्या रक्ताळलेल्या छाताडावर कोरलेला एक...

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर

आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत...

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते 

आधुनिक भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (१८७४–१९२२) स्थान अद्वितीय आहे. २६ जून, शाहू महाराजांची जयंती. हा दिवस केवळ एका...

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत...

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर

आज आपण ज्याला प्रगती, तंत्रज्ञान आणि शहरीकरण म्हणतो, त्याची सुरुवात महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वीच झाली होती. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले 'दायमाबाद' हे...

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या "शिवाजी कोण होता?"  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून...