Monday, April 20, 2026

संस्कृती

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग..

अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा "वसंत महोत्सव"...

उर्दू जबान, इस्लाम की पहचान….

कर्नाटक सरकारने रमजान महिन्यासाठी राज्यातील उर्दू शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लागू...

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरिद्वार (उत्तराखंड) : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे....

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन

त्र्यंबकेश्वर : आगामी 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६' च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांचे...

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने 'सर्वोत्कृष्ट...

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे 'संत शिरोमणी रविदास महाराज'. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग...

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट 'वैचारिक चष्म्यातून' मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना 'महान राज्यकर्ते'...

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला...