Tuesday, April 21, 2026

संस्कृती

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन...

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त...

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही...

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे,...

भारत गौरव योजना: संस्कृतीची पुनरुज्जीवन यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने सुरू केलेल्या “भारत गौरव पर्यटक रेल्वे” योजनेचा उद्देश भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक पातळीवर मांडणे आणि देशांतर्गत...

खालिद गेला… आता पुढचा कोण? पाकिस्तानात दहशतवाद्यांची मंडळी हादरली

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः।सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे॥ —चाणक्य नीती: 3.4 पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ठोस प्रत्युत्तर दिले...

वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ

वर्धमान महावीर (Bhagwan Mahavir) हे जैन (Jain) संप्रदायाचे अंतिम म्हणजेच चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये बिहारमधील कुंडग्राम येथे एका राजघराण्यात झाला....

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’

चित्रप्रदर्शनीतून उलगडला ‘वंदे मातरम्’चा इतिहास ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे केवळ दोन शब्द नाहीत तर भारतीय नागरिकांसाठी हा एक मंत्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची...