राष्ट्रीय
राष्ट्रीय गीत: ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रनिर्माणात योगदान
‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असताना या राष्ट्रीय गीताच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून जन्मलेले हे गीत स्वदेशी आंदोलन, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रजागृतीचे प्रभावी प्रतीक बनले. २०२६ मधील त्याच्या १५० व्या वर्षानिमित्त घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’चा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय प्रवास समजून घेणे आवश्यक आहे.
आरोग्य
अवयवदान – माणुसकीची सावली, जीवनदानाचे सर्वोच्च समाधान!
मानवी जीवन हे अनमोल आहे. आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी मिळवतो, निर्माण करतो आणि आपल्या कुटुंबीयांसाठी, समाजासाठी योगदान देतो. मात्र, मृत्यूनंतरही आपल्या अस्तित्वाचा उपयोग...
विशेष
भारत: नावात काय आहे?
भारत हे केवळ एका देशाचे नाव नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, परंपरा, ज्ञानपरंपरा आणि ऐतिहासिक स्मृती जपणारी ओळख आहे. ‘भारत’ या नावाचा उगम कुठून झाला? सम्राट भरत, ऋग्वेदातील भरत जमात, भारतवर्ष, हिंदुस्थान आणि इंडिया या नावांचा परस्परांशी काय संबंध आहे? जाणून घेऊया भारत नावामागची रंजक कथा.
विशेष
…म्हणून साजरी करतात दिव्याची अमावस्या?
समजून घेऊया महत्त्व आणि परंपरा
भारतीय संस्कृतीत सण समारंभ, व्रतवैकल्ये यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राज्यात, गावात हे सण साजरे करण्याची खास पद्धत आहे. आषाढ...
विशेष
दीपज्योतिर्नमोऽस्तु ते |
आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या हा महाराष्ट्रातील प्राचीन आणि महत्त्वाचा धार्मिक-सांस्कृतिक सण आहे. दीपपूजन, ‘दिवे पावले’ ही लोककथा, गतहारी अमावास्येची संकल्पना आणि निसर्ग संवर्धनाशी जोडलेल्या परंपरांमधून या दिवसाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व दीपज्योतिर्नमोऽस्तु ते | या लेखात स्पष्ट होते.
विशेष
बंदुकांऐवजी विकासाची कास; शरण नक्षलवाद्यांचे नवजीवन !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने गडचिरोली आणि विदर्भात पोलाद उद्योगाचा विस्तार होत आहे. सुरजागड येथील लोहखनिज खाणकाम आणि कोनसरी येथील पेलेट/स्टील प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर...
मनोरंजन
‘ऑपरेशन सफेद सागर’ कारगिल युद्धावर आधारित आहे?
नेटफ्लिक्सवर सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या 'ऑपरेशन सफेद सागर' मुळे कारगिल युद्ध आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यात दाखवलेल्या घटना या खऱ्या आहेत का?...
विशेष
अमर हुतात्मा खुदीराम बोस आणि डिजिटल युगातले GenZ
भारताच्या स्वातंत्र्य वेदीवर स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या खुदीराम बोस यांचा आज बलिदान दिवस. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व या देशाच्या जनतेला स्वतंत्रपणे आणि स्वातंत्र्यात राहता यावं...