Tuesday, September 1, 2026

विशेष

जागतिक जनजातीय दिन: भारतीय हिंदू संस्कृतीचे अभिन्न अंग

९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनजातीय समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारा हा लेख आहे. जनजातींच्या देव-देवता, सण-उत्सव, विवाहसंस्कार, रामायण-महाभारताशी असलेले नाते तसेच भारतीय संविधानातील घटनात्मक वास्तवाच्या आधारे जनजातीय समाज आणि हिंदू संस्कृती यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उहापोह करण्यात आला आहे. विविध अपप्रचारांपलीकडे जाऊन भारतीय सांस्कृतिक परंपरेतील जनजातीय समाजाचे स्थान समजून घेण्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.

‘मन तड़पत हरी दरशनको आज’: हिंदू समरसतेचे प्रतीक

३ ऑगस्ट हा महान गीतकार शकील बदायुनी यांचा जन्मदिन. ‘बैजू बावरा’ चित्रपटातील ‘मन तड़पत हरी दरशन को आज’ या अजरामर भक्तिगीतातून त्यांनी, नौशाद आणि मोहम्मद रफी यांनी भक्ती, संगीत आणि हिंदू समरसतेचा अद्वितीय संदेश दिला. या लेखातून त्या सांस्कृतिक वारशाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा वेध घेतला आहे.

बळ बुद्धी वेचुनिया शक्ति| उदक चालवावे युक्ति||

‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ति’ या अंतिम लेखात जलसंवर्धन, जलसाक्षरता, वॉटर बजेटिंग, लोकसहभाग, ‘Catch the Rain’ अभियान आणि २०५० मधील महाराष्ट्रासमोरील जलआव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. शाश्वत जलसुरक्षेसाठी व्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासनाने स्वीकारावयाच्या उपायांची मांडणी या लेखात करण्यात आली आहे.

आमची माती आमची माणसं – वारली समाज

सांस्कृतिक मान्यतेचा राष्ट्रीय संदर्भ २६ जानेवारी २०२६ रोजी, भारत सरकारने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वलवंडा गावचे ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील...

गीता रहस्य : कर्मयोगाचा दीपस्तंभ आणि हिंदू विचारांचा अमर वारसा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेले योगदान जितके महान आहे, तितकेच त्यांच्या साहित्यिक आणि वैचारिक कार्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्याच लेखणीतून साकारलेला...

थेंबे थेंबे तळे साचे

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या लेखात वाढत्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गुणवत्ता, BIS (IS 10500) आणि WHO मानके, फ्लोराईड, नायट्रेट, आर्सेनिक यांसारख्या प्रदूषकांचे आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच RO, UV आणि Ozonation या आधुनिक पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यासोबतच AI, GIS आणि IoT आधारित स्मार्ट जल व्यवस्थापन, जलगुणवत्तेचे सतत निरीक्षण आणि भविष्यातील सुरक्षित व शाश्वत जलपुरवठ्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

लढवय्या लेखिकेचे पुनरागमन..!

जगविख्यात लेखिका तस्लिमा नसरीन या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी कोलकत्यात परतल्या आहेत. या निमित्ताने त्यांच्या प्रवासाचा हा आलेख… जेव्हा...

अयोध्येत नवीन पर्वाची नांदी

भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी म्हणून नावारूपाला येत असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या...