Tuesday, September 1, 2026

विशेष

पाण्याचे अर्थकारण

पाण्याचे अर्थकारण’ या लेखात शेती, उद्योग, ऊर्जा आणि नागरी विकासामध्ये पाण्याचे आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचे मूल्य, जलवाटप, वाढती मागणी, जलकार्यक्षमता आणि शाश्वत जलव्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक धोरणांची मांडणी करण्यात आली आहे.

तळे राखी तो पाणी चाखी

हर बूंद जिंदगी का – लेखमाला मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद...

वन्दे नदीमातरम्

भारतीय संस्कृतीत नद्या या केवळ जलप्रवाह नसून जीवन, सभ्यता आणि श्रद्धेचा आधार आहेत. ‘वन्दे नदीमातरम्’ या लेखात गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांसह भारतीय नदीसंस्कृतीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घ्या.

पंतप्रधानांचे नीट परीक्षेवर विधान

कोणत्याही राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा आणि प्रगतीचा खरा पाया हा त्या देशातील युवाशक्तीच्या सामर्थ्यात आणि त्यांच्या कष्टांवर असलेल्या विश्वासात असतो. स्पर्धा परीक्षा किंवा शैक्षणिक मूल्यमापन ही...

जलेस्मिन् सन्निधिं कुरु…

भारतीय संस्कृतीत पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नसून जीवन, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक मानले गेले आहे. ‘जलेस्मिन् सन्निधिं कुरु’ या संकल्पनेद्वारे जलाचे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेऊया.

आंदोलने दडपण्याचा काँग्रेसी इतिहास…

लोकशाहीत आंदोलकांकडून होणारी हिंसा जितकी अमान्य आहे, तितकीच राज्ययंत्रणेकडून होणारी अतिरेकी दडपशाहीही निषेधार्ह आहे. काँग्रेसकालीन विविध कार्यकाळात घडलेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, १९६६ गोरक्षक आंदोलन, गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, रामलीला मैदान कारवाई आणि आणीबाणीसारख्या घटनांचा ऐतिहासिक संदर्भ घेऊन या लेखात त्या काळातील राज्यसत्तेच्या भूमिकेचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आला आहे.

बांग्लादेशच्या डोक्यावर चिनी विस्तारवादाचे वाढते सावट

चीनच्या वाढत्या आर्थिक आणि धोरणात्मक प्रभावामुळे बांग्लादेशासमोर आर्थिक स्वायत्तता, सामाजिक सुरक्षितता आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाची नवी आव्हाने उभी राहत आहेत. चिनी कर्ज, BRI प्रकल्प, डिजिटल सिल्क रोड आणि वाढत्या सामाजिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर स्वावलंबन, पारदर्शकता आणि वित्तीय वैविध्यीकरणाची गरज अधोरेखित करणारा हा लेख.

पाण्याच्या पाऊलखुणा

पाण्याच्या पाऊलखुणा (Water Footprint) ही संकल्पना आपल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जलवापराचे वास्तव समोर आणते. पृथ्वीवरील गोड्या पाण्याची मर्यादित उपलब्धता, भारतातील वाढते जलसंकट आणि शाश्वत जलव्यवस्थापनाची गरज या लेखातून सविस्तर जाणून घ्या.