बातम्या
मंत्रिमंडळ निर्णय पहा एका क्लिक वर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
राजकीय
काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल
मुंबई : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, 370, 35 (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत....
बातम्या
मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित...
शेती
मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली
मंत्रिमंडळ निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी...
काँग्रेस
नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण...
उत्तर महाराष्ट्र
जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद
जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगाव (Jalgaon) येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात...
राजकीय
राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, मनसे, सर्वच राजकीय...
राजकीय
बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ
अमरावती : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शोकाकुल केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राज्यभर 'जागर जाणिवेचा' अभियान राबवण्याचा निर्णय घेतला...