Tuesday, September 1, 2026
Tag:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीसांना भाजपच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत एन्ट्री मिळणार?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्राच्या राजकारणात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार, याबाबत राजकीय...

‘सीएमआरएफ’ आणि टाटा ट्रस्टचा ऐतिहासिक करार; ९ रुग्णांना ८९.६० लाखांची मदत

यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांअभावी राज्यातील एकाही गरजू रुग्णाचा जीव जाऊ नये, या उदात्त हेतूने राज्य सरकारने एक...

जनकल्याण महामार्ग : फडणवीस सरकारच्या विकासदृष्टीचा मराठवाड्याला मिळालेला वेग

महाराष्ट्राच्या विकासाचा वेग केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न ठेवता तो मराठवाड्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची गरज होती. या पार्श्वभूमीवर कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प...

नव्या कृषिक्रांतीची तुतारी

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय आदेश ठरत नाहीत, तर ते येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवणारे परिवर्तनाचे अग्रदूत बनतात. मुख्यमंत्री देवेंद्र...

देवभाऊंचे खरे ‘सामाजिक रक्षाबंधन’

कोरोना महामारीनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न नागपुरात करण्यात आला. सुमारे 300 कोविड प्रभावित कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्यापासून ते प्रीती आकरे यांच्या पुनर्विवाहापर्यंतचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सक्षमीकरणाचा वेगळा आदर्श मांडतो.

महाराष्ट्र – धर्मस्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू होणार

महाराष्ट्र शासनाने अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी करून 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६' (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) संपूर्ण राज्यात २८ ऑगस्ट २०२६ रोजी लागू...

पुणे मेट्रो ३ चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते – मुख्यमंत्री

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो होणार लवकरच सुरू, सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा दौरा असण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी...

पवारांचा फुलटॉस; फडणवीसांचा षट्कार….

चाकण औद्योगिक वसाहतीतील २० कंपन्या वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला...