Wednesday, August 26, 2026

इतिहास

गेल्या शतकाच्या सुरुवातीची ‘Gen Z’ : मदनलाल धिंग्रा

१७ ऑगस्ट १९०९… लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंग. वय अवघे २६ वर्षांच्या आसपास. समोर फाशीचा दोर. मागे आरामदायी आयुष्याची संपूर्ण शक्यता. पण चेहऱ्यावर भीती नाही, पश्चात्ताप नाही आणि ब्रिटिश सत्तेसमोर शरणागती...

मादाम कामा : भारताचा परदेशातील बुलंद आवाज

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ भारताच्या भूमीवर झालेल्या संघर्षाचा इतिहास नाहीये. परकीय भूमीवर राहूनही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा दिला. त्यामध्ये...

संस्कृत.. वैभव भारताचे…

संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारताच्या महानतेचा, तत्त्वज्ञानाचा पाया आहे. एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांवरून अथवा आर्थिक प्रगतीवरून ठरत नसते. तर...

ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार

ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार...

आषाढस्य प्रथमे दिवसे…..

महाकवि कालिदासाच्या विहंगम प्रतिभेचा आधुनिक वेध संस्कृत साहित्याचे महामेरू कविकुलगुरू कालिदास यांच्या स्मृती जागवणारा 'महाकवि कालिदास दिन' प्रतिवर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण देशात साजरा...

थायलंडमध्ये सापडलेल्या सोन्याच्या अंगठीने उलगडले भारताशी दोन हजार वर्षांपूर्वीचे नाते

थायलंडमध्ये सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सुमारे दोन हजार वर्षे जुनी सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावरील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेखामुळे इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण...

घारापुरी उत्खनन: ऐतिहासिक कालगणना थेट तिसऱ्या शतकापर्यंत मागे!

जागतिक कीर्तीची घारापुरी (एलिफंटा) लेणी ही केवळ अद्वितीय शिल्पशास्त्राचा नमुना नसून प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक अवाढव्य महाकेंद्र होती, यावर आता पुरातत्त्वीय पुराव्यांनी शिक्कामोर्तब...

शिवगर्जना झाली नसती तर…?

देवगिरीचा अस्त ते शिवसूर्याचा उदय महाराष्ट्राचा इतिहास हा निव्वळ कोरड्या सनावळ्यांचा लेखाजोख नाही; तो तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत, गडकोटांच्या पाषाणांवर आणि मायभूमीच्या रक्ताळलेल्या छाताडावर कोरलेला एक...

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर

आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत...

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते 

आधुनिक भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (१८७४–१९२२) स्थान अद्वितीय आहे. २६ जून, शाहू महाराजांची जयंती. हा दिवस केवळ एका...