Tuesday, July 7, 2026

बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार – मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील "सोनेरी पान" आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख,...

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी - वर्ष २ रे" या उपक्रमातपंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचीरुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य...

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले

उदगीर : कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उदगीर (Udgir) येथील महाराष्ट्र...

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

कंगना रणौतचा वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी' आता ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट, जो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे, सध्या सेन्सॉर...

पंतप्रधान मोदींनी केले पॅरालिम्पिक मध्ये पदकांचा इतिहास रचणाऱ्या पॅरा ऍथलीट्सचे अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमधील सर्व पदक विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, हे...

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला...

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज

हरविंदर सिंह याने पॅरालिम्पिक इतिहासात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या तिरंदाजीत नवीन अध्याय सुरू केला आहे. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, हरविंदर सिंह यांनी मेन्स सिंगल्स...

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट

पुढील काही वर्षांमध्ये निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याच्या लक्ष्यासह जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही पेयांचा प्रचार करण्याची सरकारची योजना आहे....