Saturday, April 25, 2026

राजकीय

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचे जे पी नड्डा यांनी मुंबईत आज सांगितले. राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज...

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही

सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला...

“माझी लाडकी बहीण योजने”वर टीका करणाऱ्यांना शहाजीबापू पाटील यांचे सडेतोड प्रत्युत्तर; संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला

"माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी विविध शब्दांत सातत्याने टीका केली, त्याचा शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भरपूर समाचार घेतला. यावेळी पाटील म्हणाले,...

‘चुकून मविआला मत गेलं तर महाराष्ट्राचा बट्टयाबोळ होईल;’ बावनकुळेंचा मविआवर प्रहार

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार...

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी...

“शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले” : उदयनराजे भोसले

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रत्यक्षपणे टीका केली आहे. उदयनराजे भोसले यांनी आरोप केला आहे की,...

संजय राऊतांची काँग्रेस वर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक नवीन वादळ उडवून दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे की,...

“खोटं बोलून पळ काढू नका!” – शेलारांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली...