शेती
कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी
कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या साठी सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह...
राजकीय
“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!”
मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane)...
राजकीय
मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच...
राजकीय
“पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका
मुंबई : पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे,हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला...
बातम्या
शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली.
https://twitter.com/PIBMumbai/status/1831187223838077319
१....
राजकीय
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना...
राष्ट्रीय
केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’
केरळ काँग्रेसमध्ये 'कास्टिंग काऊच' चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर...
बातम्या
उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे
या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने...