सामाजिक न्याय
वाटेगावमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
शोषित, कष्टकरी, उपेक्षित आणि दलितांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून क्रांतीची मशाल पेटवणारे जगप्रसिद्ध साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे त्यांच्या जन्मभूमीत जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, ही...
महाराष्ट्र
महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा
भारतीय शेतीव्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवस्थापन अशा जवळपास प्रत्येक कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र,...
महिला
उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू
उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या...
विशेष
महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार
महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो...
पर्यावरण
सौरऊर्जा : आत्मनिर्भर भारताच्या ऊर्जा क्रांतीचा पाया
एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे सामरिक आव्हान जर कोणते असेल तर ते ऊर्जा सुरक्षेचे आहे. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल...
खेळ
बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा
भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता,...
विशेष
कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान
भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीत बलुतेदारी पद्धतीचे फार मोठे योगदान राहिले आहे. या बलुतेदारीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे 'कुंभार समाज'....
महिला
एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना
आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना...