Wednesday, April 15, 2026
Tag:

Wari

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या...

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक...

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)'ज्ञानेश्वरी' ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप...

चरणसेवा: वारकऱ्यांबद्दलची कृतज्ञता

आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघतो. डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी....

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट...

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात....