आरोग्य
‘सीएमआरएफ’ आणि टाटा ट्रस्टचा ऐतिहासिक करार; ९ रुग्णांना ८९.६० लाखांची मदत
यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांअभावी राज्यातील एकाही गरजू रुग्णाचा जीव जाऊ नये, या उदात्त हेतूने राज्य सरकारने एक मोठे आणि संवेदनशील पाऊल उचलले...
महामुंबई
माझगावचा मोरया आगमन सोहळ्यावरील अंडीफेक प्रकरण
दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात 'माझगावचा मोरया' या प्रसिद्ध गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीवरून अंडी फेकून विटंबना करण्याचा संतापजनक प्रकार घडला. रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ च्या...
ताजे
राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार आणि कर्मयोगी: एकनाथजी रानडे
राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता आणि निःस्वार्थ सेवेला जीवन समर्पित करणारे एकनाथजी रानडे हे आधुनिक भारतातील अद्वितीय कर्मयोगी होते. विवेकानंद शिला स्मारकाच्या उभारणीपासून विवेकानंद केंद्राच्या सेवाकार्यापर्यंत आणि ईशान्य भारतातील शैक्षणिक कार्यापर्यंत त्यांच्या योगदानाची प्रेरणादायी गाथा जाणून घेऊया.
काँग्रेस
‘वन्दे मातरम्’ म्हणताना काँग्रेसला संकोच नेमका कुणासाठी?
‘वन्दे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण रचनेवरून पुन्हा एकदा राजकीय आणि सांस्कृतिक चर्चा सुरू झाली आहे. १९३७ मध्ये काँग्रेसने पहिल्या दोन कडव्यांच्या सार्वजनिक गायनाचा निर्णय का घेतला? उर्वरित कडव्यांमधील दुर्गा, कमला आणि वाणी या प्रतीकांचा नेमका अर्थ काय? आणि आजच्या भारतात या ऐतिहासिक भूमिकेकडे कसे पाहावे? या प्रश्नांचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभावनेच्या संदर्भात घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा.
ताजे
बालभारती समिती: पाठ्यपुस्तके मूल्यधारित असावीत
बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील २०१६ आणि NEP-सुधारित २०२६ आवृत्तीमध्ये वैदिक आहार, वर्णव्यवस्था, धार्मिक प्रथा आणि स्त्रियांच्या स्थानाची मांडणी कशी बदलली आहे? या बदलांमागील मूल्याधारित शिक्षण, बालमानसशास्त्र आणि ऐतिहासिक वस्तुनिष्ठतेचा तौलनिक आढावा या लेखातून घेऊया.
ताजे
भैय्याजी जोशींचे विधान: बुद्धिमत्तेला मूल्यांची जोड नसेल, तर विकास दिशाहीन
शिक्षणाचा खरा अर्थ
शिक्षण म्हणजे नेमके काय? केवळ पदव्या मिळवणे, उपजीविकेचे साधन शोधणे की स्वतःसोबत समाज आणि राष्ट्राचा उत्कर्ष साधणारा एक सुसंस्कृत नागरिक घडवणे? आज जेव्हा आपण आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि...
ताजे
फ्लेमिंगो वेळेआधीच दाखल: ऋतुचक्राचा विस्कटलेला ताळमेळ
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडी धरणावर ऑगस्ट महिन्यात ५ प्रौढ ग्रेटर फ्लेमिंगोंचे दर्शन झाले. सामान्यतः हिवाळ्यात दिसणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांचे ‘ओव्हर-समरिंग’ स्थानिक पाणथळ परिसंस्था, अधिवासातील बदल, अन्नउपलब्धता आणि बदलते पर्यावरणीय परिस्थिती यांचा वेध घेण्याची संधी देते.
संस्कृती
तुलसीदासांची रामभक्ती ते रामराज्य
प्रस्तावना
मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये १६ वे शतक हे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत उलथापालथीचे आणि संवेदनशील होते. या काळात उत्तर भारतात मुघल सत्तेने थैमान घातले...
ताजे
महाराष्ट्र – धर्मस्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू होणार
महाराष्ट्र शासनाने अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी करून 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६' (Maharashtra Freedom of Religion Act, 2026) संपूर्ण राज्यात २८ ऑगस्ट २०२६ रोजी लागू...