Sunday, August 30, 2026

संस्कृती

…म्हणून साजरी करतात दिव्याची अमावस्या?

समजून घेऊया महत्त्व आणि परंपरा भारतीय संस्कृतीत सण समारंभ, व्रतवैकल्ये यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राज्यात, गावात हे सण साजरे करण्याची खास पद्धत आहे. आषाढ...

दीपज्योतिर्नमोऽस्तु ते |

आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या हा महाराष्ट्रातील प्राचीन आणि महत्त्वाचा धार्मिक-सांस्कृतिक सण आहे. दीपपूजन, ‘दिवे पावले’ ही लोककथा, गतहारी अमावास्येची संकल्पना आणि निसर्ग संवर्धनाशी जोडलेल्या परंपरांमधून या दिवसाचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व दीपज्योतिर्नमोऽस्तु ते | या लेखात स्पष्ट होते.

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।

संत नामदेव महाराजांनी भक्ती, कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा विस्तार केला. भारतभर भ्रमंती करत पंजाबपर्यंत पोहोचलेल्या नामदेवांच्या वाणीला गुरुग्रंथसाहिबात स्थान मिळाले. त्यांच्या जीवनकार्याचा आणि सांस्कृतिक योगदानाचा हा मागोवा.

‘सारनाथ’चा प्रवास : बुद्धपर्वापासून जागतिक वारसा स्थळापर्यंत

आजही ‘सारनाथ’चे महत्त्व का आहे? एकेकाळी भारतीय उपखंडातील विद्यापीठांमध्ये तत्त्वज्ञानावर वाद-विवाद झडायचे. त्याहूनही कितीतरी आधी, काशीच्या बाहेर एका क्षणाने मानवी इतिहास बदलून टाकला. सिद्धार्थ गौतमाने...

मशिदसुद्धा घोषित शांतता क्षेत्रच, उच्च न्यायालयाचे प्रशासनावर ताशेरे 

  कांदिवली येथील अ‍ॅड. रीना रिचर्ड यांनी मशिदीतून होणाऱ्या कर्कश भोंग्यांच्या प्रदूषणा विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रकरणात...

दहशतवाद विरोधातील कठोर धोरण आणि पाकिस्तानची उघडी पडलेली भूमिका

अलीकडे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तैबाशी संबंधित रिझवान हनीफ हा गेल्या काही वर्षांत आपल्या संघटनेच्या ३० हून अधिक सदस्यांचा पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील विविध...

तंबोऱ्याच्या स्वरांवर संकटाचे सावट!

भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा हा तंबोऱ्याच्या अखंड, संथ आणि ध्यानस्थ करणाऱ्या सुरांमध्ये वसलेला असतो. चार तारांमधून निघणारा हा नाद प्रत्येक गायकाला आणि वादकाला स्वरांचे...

संस्कृत.. वैभव भारताचे…

संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारताच्या महानतेचा, तत्त्वज्ञानाचा पाया आहे. एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांवरून अथवा आर्थिक प्रगतीवरून ठरत नसते. तर...