Saturday, June 20, 2026

पायाभूत सुविधा

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी… राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया…

मुंबईत टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून टोलमाफी...राज ठाकरेंची टोलमाफी वर प्रतिक्रिया... मुंबईत प्रवेशद्वार असलेले ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड (LBS मार्ग) आणि मुलुंड (पूर्व द्रुतगती महामार्ग) या 5...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ₹५४२२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे ₹५४२२ कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. हा सोहळा...

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग…देशातील पहिली बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा पुण्यात…

भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय  मंत्री डॉ. जितेंद्र...

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

पुण्यातील कात्रज कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच आणखी मजबूत होणार – मंत्री प्रतापराव जाधव

सामान्य माणसांना आरोग्य (Health facility) सुविधा चांगल्या पध्दतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य...

जल विभागात अभियंत्यांची ३८% पदे रिक्त; मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

मुंबईच्या जल विभागातील अभियंत्यांच्या पदांच्या रिक्ततेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे . सद्यस्थितीत, जल विभागातील अभियंत्यांची तब्बल ३८ टक्के पदे रिक्त असल्याचे समोर आले...

उत्तम नियोजन सुरक्षित भविष्य

वर्णाताई, भरला का हो तुम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म?” बचत गटाच्या एका बैठकीमध्ये आम्ही हा प्रश्न विचारला होता. “हो ताई, आमच्या खात्यात आले पैसे. आमच्या...

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती...