Saturday, May 16, 2026

बातम्या

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे...

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!

परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची...

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत

भारताने आपल्या सामर्थ्यावर प्रगती साधली पाहिजे. सर्व प्रकारच्या शक्तींनी आपण समृध्द व्हायला हवे. पण, जर आपण आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे, तर आधी आपलं ‘स्व’...

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल!

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात...

राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदकेचांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखेदेखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसाअग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा– बा. भ. बोरकर राष्ट्रभक्ती, त्याग आणि...

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची...

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ (Vikasit Maharashtra 2047) चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून...

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू...