महामुंबई
मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार?
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधा, बेस्टसाठीचे अनुदान आणि...
मराठवाडा
जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे
जालना : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु.332 कोटी 20 लाख, अनुसूचित जाती उपयोजना करीता...
मराठवाडा
पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हदगाव (नांदेड) : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या (Mahanubhav Panth) सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना...
मराठवाडा
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश
परभणी : जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही,...
बातम्या
राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli...
मराठवाडा
…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी...
बातम्या
जीबीएस रुग्णांसाठी दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय रुग्णालयात विशेष सुविधा उभारण्याचे निर्देश
मुंबई : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM...
बातम्या
भारतीय संस्कृतीचे जतन करायचे असेल, तर लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला...