सामाजिक
हुतात्मा वीर लक्ष्मण नायक
मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा...
सामाजिक
छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन
छत्रपती शिवाजीमहाराजांचे प्रशासन लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याकाळात त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. समाजाच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, मालक नाहीत, ही भावना त्यांनी दृढ केली....
योजना
चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर
महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेत १५ हजार कामगारांना हक्काचे घर मिळाले. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
योजना
मुली, महिलांचे सक्षमीकरण
महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही...
योजना
जलयुक्त शिवार अभियान २.०
जलयुक्त शिवार अभियान २.०' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून...
सामाजिक
जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी
देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट...
सामाजिक
हरित महाराष्ट्रासाठी…
हरित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि वीस टक्के वनक्षेत्र तसेच वृक्षआच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात २०१५ मध्ये सुरू झाला. लोकसहभागाद्वारे...
सामाजिक
मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू?
टपाली मतदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो.
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांकडे देशभक्तीचे...