Saturday, July 18, 2026

राष्ट्रीय

‘God’s Own Country’त नवे सामाजिक-राजकीय मंथन…

God's Own Country.. म्हणून जगभर ख्याती असलेले केरळम हे केवळ निसर्गाचा अप्रतिम आविष्कार नसून भारतीय उपखंडातील सामाजिक-सांस्कृतिक प्रयोगांचे सर्वात अनोखे व्यासपीठ राहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या केरळ...

ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार

ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार...

मोहम्मद सनूफ : जिहादी मानसिकतेवर अखेर ‘UAPA’ चा प्रहार!

काश्मीर खोऱ्यात जेव्हा दहशतवाद्यांकडून भारतीय नागरिक, हिंदू भाविक किंवा पर्यटकांवर भ्याड हल्ला केला गेला, तेव्हा संपूर्ण देश सुन्न झाला होता. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांना...

मार्सेलिसची ती ‘ऐतिहासिक उडी’

८ जुलै १९१०... जगाच्या इतिहासातील एक असा दिवस, ज्या दिवशी एका भारतीय क्रांतिकारकाच्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याचा अहंकार तर चक्काचूर केलाच, शिवाय दोन बलाढ्य...

अमरनाथ यात्रा : स्वबोधातून राष्ट्रबोधाकडे – श्रद्धा, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश

हिमालयाच्या पवित्र कुशीत वसलेली अमरनाथ यात्रा ही केवळ बर्फानी बाबांच्या दर्शनाची यात्रा नाही; ती भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी संवाद साधण्याची संधी आहे. कठीण पर्वतीय मार्ग,...

न्यायालये ‘आरएसएस’ला कायदेशीर संस्था का मानतात?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियंक खर्गे यांचा युक्तिवाद बंगळुरूच्या एका विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही ‘नोंदणीकृत’ (Not Registered)...

केंद्राने SC/ST च्या शिक्षणासाठी ७,९८१ कोटीचे  वाटप केले 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती (SC) आणि...

तमिळनाडू मंदिर निधीचा लढा: विशेष शासनादेश की इमेज मेकओव्हर?

तमिळनाडूच्या राजकीय पटलावर मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीने एक मोठे सत्तांतर घडवून आणले. तब्बल ५९ वर्षांची द्रविडीय मक्तेदारी मोडीत काढत नवख्या 'तमिळगा वेत्री कळगम'...

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? भारतातील सोन्याच्या मागणीत ७०% घसरण

भारतात सोन्याला केवळ मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने ग्राहक असलेल्या भारतात गेल्या...

रफ्तार भी सुरक्षा भी मोदी सरकारचा अनोखा निर्णय

तुम्ही गाडी चालवत आहात आणि समजा तुमच्या समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक लावले... आणि तुमच्या गाडीने आपोआप ब्रेक लावले आणि टक्कर टळली... तर हमखास ही...

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे....