Friday, July 17, 2026

मुस्लिम

सोशल मीडियातून भारतीय तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ATS ची शहजाद भट्टी प्रकरणात मोठी कारवाई

डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. तपास यंत्रणांच्या मते, त्याचा वापर गुन्हेगारी, कट्टरतावादी प्रचार, आर्थिक प्रलोभने आणि देशविघातक कारवायांसाठीही होऊ शकतो. अशाच पार्श्वभूमीवर पाकिस्तानस्थित दहशतवादी...

ज्ञानवापी वाद, श्रीकृष्ण जन्मभूमी व संभल जामा मस्जिद समन्वयाने मिटवण्यास दोन्ही पक्षांचा नाकार

ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद आणि संभल जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित मध्यस्थी उपक्रमात सहभागी होण्यास नकार...

मालेगाव महापालिकेला उर्दू फलक हवेतच कशाला?

मालेगाव महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या उर्दू भाषेतील फलकांमुळे शहरात पुन्हा एकदा भाषिक आणि सांस्कृतिक वादाची मोठी ठिणगी पडली आहे. हा केवळ भाषेचा...

आयुष मलिकची घरवापसी… सनातनचा सांस्कृतिक सुगंध

इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव बदलून मोहम्मद अली ठेवल्याची जाहीर घोषणा केल्यानंतर काही आठवड्यांनी... शामलीस्थित औषध व्यावसायिक देवराज मलिक यांचा एकुलता एक मुलगा आयुष...

मीरा-भाईंदरमध्ये  बनावट रेशन कार्डच  रॅकेट उध्वस्त ! 

मीरा भाईंदर मधील शिधापत्रिका कार्यालय क्रमांक 41 फ येथे नया नगर पोलिसांनी पकडलेला दलालीचा रॅकेट हे भाईंदर पूर्वेकडे इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील शिधावाटप कार्यालय आहे...

एका हाताने टाळी वाजत नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड…

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सय्यद कासिम रसूल इलियास यांनी, देशात मुसलमानाविरुद्ध चाललेल्या घटनांचा एक दस्तावेज (रिपोर्ट) जारी करण्याची घोषणा केली आहे....

मुंबईत ‘स्कूल जिहाद’? – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, या शाळांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांचे रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक...

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक...

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे....

पुन्हा घुसखोरी..

मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक...

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारापालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि...