राष्ट्रीय
‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य
भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' प्रमाणेच 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या...
नाशिक
काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी
नाशिक, ज्या प्राचीन नगरीला ‘दक्षिण काशी’, ‘गंगाद्वार’ किंवा ‘रामजनक भूमी’ असे गौरवपूर्ण संबोधन लाभले आहे, त्या पवित्र क्षेत्रातील ऐतिहासिक काळाराम मंदिरावर बुधवारी सायंकाळी ४.४४...
महाराष्ट्र
समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर
'समरसता' ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला 'समरसता मार्च' हे याचे...
संस्कृती
संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत
संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या...
महाराष्ट्र
आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय
महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ५ मे २०२६ हा दिवस आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली...
महामुंबई
मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!
मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव...
राजकीय
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!
संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या "सामना" या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील...
महाराष्ट्र
बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!
मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता...