खेळ
कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा
मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा 'चायनामन'...
बातम्या
नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या...
संस्कृती
छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत...
राष्ट्रीय
“एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे....
पर्यावरण
राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : "पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात...
पुणे
“पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार
पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने "पाकिस्तान जिंदाबाद" अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र...
तंत्रज्ञान
विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी
नागपूर: "जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत...
नागपूर
देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात...