Saturday, July 18, 2026

मालवणी खवट्या

आणीबाणी आणि वाघाची मावशी…

२५ जून १९७५... ५० वर्षांपूर्वी भारत राज्याच्या राणीने ते राज्य फसवणूक करून बळकावले आहे असा निवाडा राज्याच्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुण्यांनी दिला आणि मध्यरात्री राणीने आपल्या राज्यातील सगळ्या वाघ सिंहांना पकडून...

लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…  

१९८० च्या दशकातली गोष्ट. पंतप्रधान राजीव गांधी होते. संसदेचे अधिवेशन सुरू होते. लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेल्या प्रा. मधू दंडवते यांनी आपल्या भाषणात एक इंग्रजी...

No posts to display