Monday, July 6, 2026

बातम्या

मराठी भाषेसाठी ऐतिहासिक दिवस; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

मुंबई : मराठी भाषेला (Marathi language) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; महाराष्ट्रात उत्सवाचे वातावरण

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. 3 ऑक्टोबर 2024...

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आजचा दिवस मराठी भाषा (Marathi Language) आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी...

अभिजात भाषेच्या सन्मानाने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Marathi language) देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या...

T20 वर्ल्ड कप: भारत आणि न्यूझीलंड मध्ये आज सामना

भारतीय महिला क्रिकेट संघ आज (४ ऑक्टोबर २०२४) आयसीसी महिला T20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे, जो...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींना १००% मंजुरी! ७ ऑक्टोबरला एकाचवेळी ऑनलाईन उद्घाटन

नंदुरबार : राज्यात आवश्यकतेनुसार आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आश्रमशाळा, शाळा यांना स्वमालकीच्या इमारतींसाठी 100 टक्के मंजूरी देण्यात आली असून त्यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील...

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor...

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे....