Wednesday, April 15, 2026

सामाजिक

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर

ग्रुमिंग गँगचा विषय, त्याबद्दलची बातमी वाचताना आणि सुएला ब्रेवरमन यांची विधाने पाहताना मला सतत "केरला स्टोरीज" या चित्रपटाची आठवण होत होती.यातील अनेक गोष्टी लव...

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय...

ज्ञानेश्वरीतून हिंदू जागरण 

तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची...

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही...

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना...

इंदूर – भिकारीमुक्तीचे पहिले यशस्वी पाऊल; स्वच्छतेकडून स्वाभिमानाकडे!

इंदूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मल्हारराव होळकर आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांसारख्या दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाने विविध सामाजिक आणि आर्थिक योजनांचा अवलंब करून या...

तर मग कुठे जायचे त्यांनी?

हा प्रश्न माझ्या मनात आपसुकच उभा राहिला जेंव्हा परवा एका मुलीची केस माझ्या समोर आली. १६ वर्षांची चुणचुणीत मुलगी (Girls), दहावीची परीक्षा संपवून निकालाची...

वनवासींसाठी झटलेला ‘वनयोगी’ ः बाळासाहेब देशपांडे

स्वाभिमानी, धर्मप्रेमी आणि आपला विकास स्वबळावरच करायचा आहे अशा मन:स्थितीत देशातील वनवासी समाज आज खंबीरपणे उभा राहिला आहे. हे घडू शकले त्यात ‘वनवासी कल्याण...