Manjusha Gaidhani
राष्ट्रीय
चिनी-कावा : पाकिस्तानातल्या धरणाने बौद्धकालीन तक्षशिला नष्ट होण्याच्या मार्गावर
पाकिस्तानने भारत द्वेषातून पाकव्याप्त जागेवर (PoK) म्हणजे जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाच्या सीमेवर, सिंधू नदी खोऱ्यात उभारण्यात येत असलेला डायमर-भाशा धरण प्रकल्प...
बातम्या
भविष्याकडे वाटचाल, नवीन आव्हानांचा सामना आणि क्षितिजाकडे झेप घेण्याचा उद्देश – भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
भारतीय जनता पक्षाची भविष्याकडे बघण्याची दृष्टी आणि आगामी नियोजनानूसार वाटचाल करण्याच्या उद्देशाने कामाला गती देण्याचा संकल्प करत भारतीय जनता पक्षाने आपली कार्यकारणीची घोषणा आज...
शिक्षण
सामाजिक क्रांतीचा कणा असलेल्या आश्रमशाळा
स्वातंत्र्योत्तर भारताच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात जेव्हा दुर्गम, डोंगराळ आणि अतिसंवेदनशील भागांतील शोषिक व वंचित घटकांच्या विकासाचा विचार केला जातो, तेव्हा ‘आश्रमशाळा’ या संकल्पनेचे...
नागरी मुद्दे
न्यायाची प्रतिक्षा आता अंतिम टप्प्यात – ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ – १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च २०२७
गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेली प्रकरणे निकाली काढण्याच्या उद्देशाने राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने...
पुणे
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना – मुख्यमंत्री
पुणे शहरानजिक चाकण आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय...
बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट; महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि केंद्र व राज्य...
ताजे
पर्यावरण, संस्कृती आणि सहअस्तित्वाचे प्रतीक: नागपंचमी
नागपंचमी हा केवळ नागपूजेचा धार्मिक सण नसून भारतीय संस्कृतीतील मानव आणि निसर्गाच्या सहअस्तित्वाची जाणीव करून देणारा उत्सव आहे. जन्मेजयाचे सर्पसत्र, आस्तिक ऋषींची कथा, शेतीतील सापांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा वेध घेणारा हा लेख.
काँग्रेस
बूंदसे गयी सो… संपूर्ण वंदे मातरमचा कांग्रेस द्वेष
यावर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात शासकीय शिष्टाचाराप्रमाणे (protocol) राष्ट्रगीताचा दर्जा असलेले "वंदे मातरम्" म्हणायला सुरुवात झाली... २ ऱ्या कडव्यानंतर मात्र काँग्रेसच्या...
Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.
To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.