Sunday, August 30, 2026

इतिहास

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत...

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर

आज आपण ज्याला प्रगती, तंत्रज्ञान आणि शहरीकरण म्हणतो, त्याची सुरुवात महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वीच झाली होती. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले 'दायमाबाद' हे...

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या "शिवाजी कोण होता?"  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून...

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक 'किल्ले विशाळगड' सध्या धार्मिक आणि...

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात...

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी...

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला...

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात...