Friday, May 1, 2026

वैचारिक

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय...

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग

गेली दोन वर्षे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे अवघे जग चिंतेत असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को...

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तंजावरचे मराठे...

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न

भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते "सांगायला गाव नाही, राहायला घर नाही" किंवा "हागणदारी हीच त्यांची वतनदारी" इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त...

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे...

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम

बांगलादेश मधील सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या मुक्तिसंग्रामात लढलेल्या लोकांच्या वंशजांना तिथल्या शेख हसीना सरकारने ३०% राखीव जागा जाहीर केल्या आणि देशात वादाची ठिणगी पडली....

कॉँग्रेसचा डाव, हिंदूंवर घाव  

कॉँग्रेसची धोरणे आता ‘मतपेढीच्या राजकारणापालिकडे’ गेली आहेत. कॉँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्ये लक्षात घेतली, तर पक्षाच्या मनात राजकारणापालिकडे काही आहे का, असाच संशय...

इस्लामिक कट्टरतावाद मुक्त जगाची नांदी

इस्लामिक कट्टरतावाद काय आहे हे तर आपल्याला पुरेपूर माहिती आहे. केवळ १४०० वर्षांची आयु असणाऱ्या इस्लाम या पंथाची आज जगात सुमारे २५% लोकसंख्या आहे....