Thursday, December 11, 2025
Tag:

Hindu

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती...

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी

डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची...

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत 

भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी...

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या 'विविधतेत एकता' या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे 'संत संमेलना'चे (SANT SAMMELAN) आयोजन...

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे...

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे 'मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा' झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक...

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील,...

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट

'उत्सवप्रियता' हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला...