Friday, June 26, 2026

बातम्या

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली.महाराष्ट्र...

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे...

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा...

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर...

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय...

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका...

द्रष्टा राष्ट्रकवी – रामधारी सिंह ‘दिनकर’

बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक...

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी "उधळपट्टीचा छंद" या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले...