Sunday, August 30, 2026

संस्कृती

अहिल्यानगरमध्ये कपाळवरील टिळा पाहुन धीरज परदेशीची हत्या

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर येथील दर्गा दायरा या मुस्लिमबहुल भागात महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची कट रचून हत्या करण्यात आली. विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गेले असता,...

मुंबई पोलिसांची विशेष वॉच, हद्दपारीनंतर महिन्यातच रोहिंग्या महिला मुंबईत 

२७ वर्षीय बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम घुसखोर महिलेला तिच्या मायदेशी परत पाठवल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच, मुंबईत बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात राहत असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी...

तुलसीदासांची रामभक्ती ते रामराज्य

प्रस्तावना  मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये १६ वे शतक हे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत उलथापालथीचे आणि संवेदनशील होते. या काळात उत्तर भारतात मुघल सत्तेने थैमान घातले...

राजमाता जिजाऊ स्मारकासाठी ५० कोटींचा निधी

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक राजमाता जिजाऊ स्मारकाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या विशेष योजनेअंतर्गत...

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर: शास्त्रीय संगीतातील युगप्रवर्तक योगदान

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पुनर्जागरणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी १९०१ मध्ये लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप दिले. सार्वजनिक संगीत मैफिली, स्वरलिपी, संगीतग्रंथ आणि शिस्तबद्ध अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीत राजदरबारांच्या चौकटीतून बाहेर काढून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.

पर्यावरण, संस्कृती आणि सहअस्तित्वाचे प्रतीक: नागपंचमी

नागपंचमी हा केवळ नागपूजेचा धार्मिक सण नसून भारतीय संस्कृतीतील मानव आणि निसर्गाच्या सहअस्तित्वाची जाणीव करून देणारा उत्सव आहे. जन्मेजयाचे सर्पसत्र, आस्तिक ऋषींची कथा, शेतीतील सापांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा वेध घेणारा हा लेख.

मीरा-भायंदरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुस्लिम घुसखोरांचा  सुळसुळाट  

  मीरा-भाईंदर मध्ये दिवसाढवळ्या मुस्लिम जिहादी, अल्पवयीन मुलींना छेडछाड करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं ओळखून अनेक ठिकाणी सरळ अशा जिहादी...

भारत: नावात काय आहे?

भारत हे केवळ एका देशाचे नाव नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, परंपरा, ज्ञानपरंपरा आणि ऐतिहासिक स्मृती जपणारी ओळख आहे. ‘भारत’ या नावाचा उगम कुठून झाला? सम्राट भरत, ऋग्वेदातील भरत जमात, भारतवर्ष, हिंदुस्थान आणि इंडिया या नावांचा परस्परांशी काय संबंध आहे? जाणून घेऊया भारत नावामागची रंजक कथा.