विशेष
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?
एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय...
विशेष
भारत केंद्रित परराष्ट्र धोरण आणि क्वाड (QUAD)
2014 पूर्वीचे परराष्ट्र धोरणभारताचे परराष्ट्र धोरण अनेक दशके अस्थिर राहिले. त्यावर महासत्ता, पाश्चिमात्य देश आणि इस्लामिक जगताचा अधिक प्रभाव होता. दुबळ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचा...
विशेष
क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थीमपार्क मुळे भगुर मध्ये विकासाची पहाट…
नाशिक जिल्ह्यातील भगुर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचें जन्मस्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भगुर मध्ये सावरकरांचे जन्मभूमी स्मारक व्हावे यासाठी भगुरमधील राष्ट्रभक्त स्व. मधुकर...
विशेष
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करणार: जयदीप कवाडे
आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा.
पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.
राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
विशेष
दीनदयालजी उपाध्याय जयंती: धर्म आणि रिलीजन यातील फरक
“रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही - हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही...
विशेष
अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी
अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं...
विशेष
राष्ट्रजीवनाच्या समृद्धीचे दिशादर्शक पंडीत दीनदयाळ
लोकमत परिष्कार म्हणजे जनमताला आकार देणे, समूह मत घडवणे, समाज परिवर्तन करणे अशी भूमिका मांडणाऱ्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. एकात्म मानव...
विशेष
मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागासवर्गीय, दुर्बल घटकातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झुंजार लढा देणारे अण्णासाहेब पाटील.अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबई...