वैचारिक
धर्मस्वातंत्र्य आणि नवा कायदा
भारतासमोरची धर्मांतराची समस्या नवीन नाही. त्यावर उपाय म्हणून धर्मस्वातंत्र्य अधिनियम धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ हा कायदा फडणवीस सरकारने ऑगस्ट २०२६ मध्ये संमत करून घेतला आणि आता तो लागू झाला आहे....
बातम्या
मुंबईसह देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वेप्रकल्पांचा बुस्टर
केंद्र सरकारनं 20 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या आठ रेल्वे 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11 हजार किलोमीटर लांबीच्या सात उच्च रहदारीच्या...
नागरी मुद्दे
अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी २०२९ पर्यंत सर्वसमावेशक धोरण
महाराष्ट्राला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने केंद्राच्या ‘नशामुक्त भारत अभियाना’ला पुढे नेत सन २०२९ पर्यंत अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्याचा...
आर्थिक
क्षेत्र पंढरपूर तसेच पुण्यातील विविध विकासकामांना मंजूरी – मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने विविध स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत असेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
क्षेत्र पंढरपूर येथील...
नागरी मुद्दे
न्यायाची प्रतिक्षा आता अंतिम टप्प्यात – ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ – १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च २०२७
गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेली प्रकरणे निकाली काढण्याच्या उद्देशाने राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने...
नागरी मुद्दे
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य – एकनाथ शिंदे
चाकण शहरातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला पडणारे खड्डे बुजविण्याला देखील प्राधान्य द्यावे, आवश्यक असेल तेथे नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग...
बातम्या
शिळफाटा ते मुंबई अंतर होणार अवघ्या १०-१२ मिनिटांत पार होणार
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग लवकरच सेवेत
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई...
नागरी मुद्दे
महाआयटीतर्फे मराठी भाषा विभागाच्या ७ संकेतस्थळांचे नूतनीकरण
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि या विभागाशी संलग्न असलेले बाकीची चार प्रमुख सरकारी कार्यालय, यांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahaIT मार्फत त्यामध्ये सुधार करून...
पर्यावरण
भारताचा हरित इंधनाचा प्रवास
इथेनॉल मिश्रण ही कोणतीही जादूची छडी नाही किंवा कुठलीही मोठी पर्यावरणीय समस्याही नाही. मायलेजबाबतचे अतिरंजित गैरसमज बाजूला सारून पाण्याच्या वापराचा प्रश्न, जुन्या वाहनांची निगा...
राजकीय
SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…
निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९...
महामुंबई
बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता...