Tuesday, August 25, 2026

बातम्या

शिळफाटा ते मुंबई अंतर होणार अवघ्या १०-१२ मिनिटांत पार होणार

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग लवकरच सेवेत मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई...

राष्ट्रीय गीत: ‘वन्दे मातरम्’चे राष्ट्रनिर्माणात योगदान

‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असताना या राष्ट्रीय गीताच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून जन्मलेले हे गीत स्वदेशी आंदोलन, भारतीय स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रजागृतीचे प्रभावी प्रतीक बनले. २०२६ मधील त्याच्या १५० व्या वर्षानिमित्त घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’चा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय प्रवास समजून घेणे आवश्यक आहे.

लोककला जिवंत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतात संगीत, नृत्य आणि लोकनाट्याच्या अनेक परंपरा आहेत. या सर्व कलांमध्ये वेगवेगळेपणा असला तरी त्यांना जोडणारी एक समान भारतीय सांस्कृतिक भावना आहे. ही विविधता...

पारधी समाजाच्या उत्कर्ष पर्वाला नवी दिशा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-सज्जनपुरी येथील सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत ८ ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्ष पर्वाचा भव्य सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या...

विमा नसेल तर पेट्रोल-डिझेलही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या धोरणामुळे वाहनधारकांना मोठा इशारा!

देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहनाचा वैध तृतीय-पक्ष (थर्ड पार्टी)...

आमची माती आमची माणसं – वारली समाज

सांस्कृतिक मान्यतेचा राष्ट्रीय संदर्भ २६ जानेवारी २०२६ रोजी, भारत सरकारने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वलवंडा गावचे ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील...

आपण सारेच मूलनिवासी : राष्ट्रीय चर्चासत्रातला सूर

मुंबई : भारतामधील सर्व नागरिक भारतीय संविधानानुसार मूलनिवासी आहेत. त्यामुळे विश्व मूलनिवासी दिवस हा जगातील वसाहतवादी अत्याचारी मानसिकतेच्या परिप्रेक्ष्यात समजून घेतला पाहिजे. भारतातील जनजाती...

NEET व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय कार्यदलाची स्थापना

पंतप्रधान मोदींकडून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची घोषणा. NTA मधील सुधारणा व पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार.