Thursday, June 25, 2026

बातम्या

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' प्रमाणेच 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या...

ऑपरेशन सिंदूरचे स्मरण: दहशतवादाविरुद्ध भारताचे नवे धोरण

'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे मान्य करावे लागेल की भारताने दिलेले हे निर्णायक उत्तर केवळ एका लष्करी कारवाईपुरते मर्यादित नाही. हे एका...

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात...

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी 

नाशिक, ज्या प्राचीन नगरीला ‘दक्षिण काशी’, ‘गंगाद्वार’ किंवा ‘रामजनक भूमी’ असे गौरवपूर्ण संबोधन लाभले आहे, त्या पवित्र क्षेत्रातील ऐतिहासिक काळाराम मंदिरावर बुधवारी सायंकाळी ४.४४...

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव...

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष...

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा

कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव...

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव...